Friday, June 3, 2011

दगाबाज पाऊस -------- !!!

जेव्हा रिकामे पळून जाते
शेतकऱ्याचे काळीज तेव्हा
ढगासारखे विरघळून जातात . 

तो स्वप्न पेरतो ,
फक्त बी-बियाणे पेरलेले नसते .
पाऊस नशीब घेवून जातो
हाती काहीच उरलेले नसते.

पाऊस मिनरल वॉटर होतो ,
पाऊस पाण्याचा तानकर होतो
निसर्गाच्या नाटकाचा
पाऊस दगाबाज अंकुर असतो

1 comment:

  1. chan ahe dada kavita kup avdli...........pavsabadal nehmi asach hot.

    ReplyDelete