Monday, May 9, 2011

एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.



मारुन मारुन मारनार किती?
हा सव्वाशे कोटीचा देश आहे.
तापुन सुलाखुन निघालो आम्ही
एकत्मता आमच्यात अजुन शेष आहे.

खंड जिंकल्याची नशा चढेल
पण हा क्षणभराचाभास आहे.
दीडशतक लढण्याचा आमच्या
पाठीशी गांधीजींचा इतिहास आहे.

लपुन छ्पुन लढणारी तुमची जात 
आणि औलाद तर पाकड्या भित्र्यांचीआहे.
दिसलेली जी तुमची झलक सगळ्यांना,
ती तर पिसाळलेल्या कुत्र्यांचीआहे.

कधी हिरवा,तर कधी गार
ही तुमची धार्मिक ढालअसते.
सांडले जातेजे रक्त
ते तर फक्त लालेलालच असते.

तसे तुमचे ना-पाकी इरादे तर
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत.
तिरंग्याची शपथ खातोय,
आम्ही उगाच कीत नाहीत.

नाक उचलुन बोलतोआम्ही
तुमच्या प्रमाणे नकटे नाहीत.
असेल सारे जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटेनाही.

आमच्या आंभंगतेच्या कथा
तुम्हांस कळून चुकल्याआहेत.
झाडा गोळ्या,फोडा बॉम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत.

हा गैरसमज बाळगू नका,
तुम्ही आम्हांला गुलाम करा!
तुम्ही सारे थकून भागून
आखेर तिरंग्याला सलाम कराल !!

No comments:

Post a Comment